Talegaon Dabhade : समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीत सामूहिक प्रयत्नांची गरज – रामदास काकडे
एमपीसी न्यूज - सातवाहन काळात समृध्द महाराष्ट्राची पायाभरणी झाली. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे,1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगल कलश आणला पण त्यामागे एक रक्तरंजित इतिहास विसरता येत नाही कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106…