Pimpri: पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पाणीकपात रद्द -राहुल जाधव
एमपीसी न्यूज - पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड सुरु असलेली पाणी कपात रद्द करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी आज (गुरुवारी) सांगितले. तसेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने सर्वांना पुरेशे आणि समाधानकारक…