Browsing Tag

Rohit sharma

Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

एमपीसी न्यूज - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होईल तर, इंग्लंड सोबत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी 20 खेळाडूंची निवड…

IPL 2021: बातमी आयपीएलची – मॅक्सवेल आणि एबीने काढले कोलकाताचे घामटे!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मॅक्सवेल आणि एबीने चौकार षटकारांची जोरदार आतिषबाजी करीत कोलकाता नाईट रायडर्सचे अक्षरश: घामटे काढले. ते आले, ते टिकले आणि ते असे टिकले की मग टीव्हीपुढे…

Ind Vs Eng ODI : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांचा कस लागणार

एमपीसी न्यूज - पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 66 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली…

Ind vs Eng ODI : भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी विजय ; मालिकेत 1- 0 ने आघाडी

एमपीसी न्यूज - भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सुरुवातीला बेअरस्टो-रॉय जोडीने भारताच्या गोलंदाजांची…

Ind Vs Eng Test Series : पंतची शतकी खेळी, दुसऱ्या दिवसाअखेर भारत 7 बाद 294

एमपीसी न्यूज - भारत आणि इंग्लंड दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने केलेल्या 101 धावांच्या जीवावर भारतने सात गड्यांच्या बदल्यात 294 धावापर्यंत मजल मारली आहे. भारताला 89 धावांची…

IND Vs Eng Test Series : भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

एमपीसी न्यूज - इंग्लंडने दिलेल्या 49 धावांचे आव्हान भारतानं 7.4 षटकात पूर्ण केले. भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 81 धावांत संपुष्टात आली. इंग्लंडला नाममात्र 48 धावांची…

Ind Vs Eng Test Series : शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ तयार

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. चार कसोटी मालिकेचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तसेच यावेळी संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.