Browsing Tag

RPI

Pune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज - काँग्रेस पाच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही पाच वर्ष आहेत. याची ग्वाही आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दिली आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस म्हणून आमची हीच भुमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना…

Pune news: उपमहापौर पदावरून रिपाइंत नाराजी ; आठवलेंकडे मांडली कैफीयत

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पुन्हा उपमहापौर पद देण्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. मात्र, दोन महिन्यांपासून भाजप नेत्यांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप करत…

Pune News : उपमहापौरपदावरून आरपीआयमध्ये अंतर्गत वाद !

एमपीसी न्यूज : भाजपाकडून पुणे महापालिकेच्या सभागृह नेते आणि उपमहापौरपदात बदल केला जात आहे. सभागृह नेते बदलल्या नंतर उपमहापौरपद पुन्हा आरपीआयला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू, आरपीआयमध्ये या पदावरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे.…

Pune News: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, महायुतीच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज - दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना 5 लाख निवेदने देणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Ramdas Athawale On Buddha Vihar:अयोध्या येथे भव्य बुद्ध विहारची निर्मिती व्हावी- रामदास आठवले

एमपीसी न्यूज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्यामध्ये राम मंदिराबरोबरच तिथे बुद्ध विहार निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंदिर स्थळी एक प्राचीन बौद्ध तीर्थस्थळ होते. त्यामुळे अयोध्या येथे एक भव्य बुद्ध…

Pune: सामान्यांना आरोग्यसुविधा कमी पडू देऊ नका- ‘रिपाइं’ची मागणी

एमपीसी न्यूज - मार्चपासून कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 200 ते 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. शिवाय, कोरोनाबधितांना वेळेवर उपचार न मिळणे, बेड, व्हेंटिलेटर न मिळणे, उपचारांअभावी रुग्ण तडफडून मरणे…

Pune : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन : गिरीश बापट

एमपीसी न्यूज - कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही रामबाण उपाय नाही. जेव्हा आवश्यक होतं तेव्हा आम्ही सहकार्य केले. लॉकडाऊन वाढला तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. सरकारने याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार गिरीश…

Mumbai: दोन ते तीन महिन्यांत ठाकरे सरकार कोसळणार- रामदास आठवले

एमपीसी न्यूज- राजस्थानमधील राजकीय नाट्य अद्याप संपुष्टात आलेले नाही. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भविष्यवरुन एक दावा केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रातही राजकीय उलथा-पालथ होऊ…